नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की स्वामींनी भक्ताची कठीण प्रसंगात मदत कश्याप्रकारे केली मदत. आज आपण स्वामीच्या भक्ताची एक कथा सांगणार आहोत. तर सर्व स्वामी भक्तांनी स्वामींची ही कथा नक्की ऐकायला हवी.
मित्रांनो नारायण नावाचा एक मोठा सरकारी अधिकारी होता तो मनापासून स्वामी भक्ती करीत होता. त्याची पत्नी आई मुलगा धार्मिक होते परंतु त्यांची स्वामींवर श्रद्धा नव्हती स्वामी म्हणजे मनुष्य आहे तो काही देव नाही. आणि आपण त्यांना देव म्हणू शकत नाही असे त्यांचे मत होते. एके दिवशी नारायण स्वामींच्या दर्शनाला येतो आशीर्वाद घेऊन परतत असताना त्याच्या लक्षात येते स्वामींना भेट म्हणून आणलेली शाल स्वामींना द्यायचे राहिली आहे.
त्यामुळे तो परत स्वामींकडे जाण्यासाठि निघतो पण त्याला वाटत गौराबाई भेटतात गौराबाई म्हणजे जणू काही दुसरा सुंदराबाई. बाई म्हणतात तू जा एथून ही शाल स्वामींना मी देते. गौराबाई नारायण कडून शाल घेतात पण स्वामींना काही देत नाही. तर एके दिवशी नारायणला सरकारी कामानिमित्त अपरात्री बाहेरगावी जायचं असतं. नारायणची आई आज किंक्रांत आहे म्हणून त्याला जाण्यापासून परावृत्त करते. तरी नारायण मनात म्हणतो स्वामींच्या सेवकांना नाही कश्याची भीती असे म्हणून बाहेर गावी जायला निघतो. अक्कलकोटला तिकडे स्वामी थंडीने कुडकुडत असतात.
तर समोर शेकोटी असते भुजंग चोळप्पा स्वामींना घोंगडी आणून देतात परंतु स्वामी ते घोंगडी पांघरून घेत नाही. थोड्यावेळात गौराबाई तिथे येतात तिला राहून स्वामीना नारायण यांनी दिलेल्या शाले बद्दल विचारल. गौराबाई निमूटपणे स्वामींना शाल आणून देतात.तिकडे नारायणला रस्त्यात दोन चोर अडवतात आणि त्याला मारहाण करून त्याच्याकडून गाठोडी हिसकावून घेतात.
मित्रांनो आणि भगिनीनो नारायण रक्तबंबाळ होऊन धरतीवर कोसळतो पण कसाबसा सावरतो आणि स्वामींच्या धावा करू लागतो. या ठिकाणीच काही अंतरावरून दोन पोलीस जात असतात. तो नारायणा त्यांना म्हणतो माला दवाखण्यात न्या मलाखूप दुखापत झाली आहे असे सांगतो. त्यावेळी ते पोलीस आम्हाला वेळ नाही असे सांगून पुढे निघून जातात पुढे गेल्यावर त्यांना एक हिंदू वृद्ध भेटतो आणि ती सूचना देतो तरीही पोलिस आपल्या वाटेने चालत जातात काही अंतर गेल्यावर त्यांना प्रत्यक्ष स्वामी येऊन ती सूचना देतात तरीही पोलीस पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात.
पण काही वेळातच स्वामींचे सतेज आणि रुबाब यामुळे पोलिसांना त्यांना नाही म्हणता येत नाही ते दुखापत झालेल्या नारायण ला मदत करायला परततात पहिल्या बरोबरच पोलीस अधिकारी त्यांना लगेच ओळखतात घरी आणून सोडतात वैद्याचा उपचार करण्यात येतो. आणि त्यांच्या घरचे म्हणतात नारायणाला स्वामी स्वामी करून काय मिळालं किंक्रांतीच्या दिवशी नको जाऊ म्हणलं तरी गेला काय केलं स्वामींनी. पण नारायण स्वामींनी भक्ति करणे सोडत नाही.
काही दिवसांनी तोच पोलीस अधिकारी नारायण हालहवाल विचारायला नारायणच्या घरी येतो नारायण त्यावेळी त्याला विचारतो तुम्हाला मला दुखापत झाली आहे ही सूचना कोणी दिली पोलीस म्हणतो आम्हाला एका एका वृद्ध माणसाने सूचना दिली. नारायण विचार करतो त्या दिवशी अपरात्री आपण रात्रीच्या वेळी ते पण किंक्रांती सामसूम जावे आपल्याला कोणी पाहिले असावे.
तर नक्कीच स्वामिनी काहीतरी केले असेल तो आपल्या मुलाकडून स्वामींचे चित्र मागवतो आणि पोलिसांना दाखवतो पोलीस अधिकारी म्हणतो हो हेच ते वृद्ध मनुष्य. नारायणा गहिवरून येतं. त्याला आणि त्याच्या घरच्यांना सुद्धा कळतं स्वामी कृपेची त्यांना प्रचिती येते पण तरीही त्यांना प्रश्न पडतो की स्वामी जवळ होते तर त्यांनी अपघात घडवून का आणला.तेंव्हा स्वामी प्रकट होतात स्वामी म्हणतात अरे तुम्हाला काय वाटलं आम्ही मनुष्य आहे म्हणून काही करू शकणार नाही भगवंताला कोणत्याही रूपात भक्ताची करायचे असतेच नारायण नारायणचे नियती मारहाण होती होती.
आम्हाला नियती बदलता येत नाही परंतु त्यातून भक्ताची सुटका कशी करावी याचे धोरण आम्ही ठरवतो. अरे खुद्द प्रभू श्रीरामांनी सुद्धा आपला वनवास चुकवता येणार नाही स्वतःच्या कर्माने फळ असते चुकवता येत नाही परंतु त्यातून आपल्या भक्तांना कसे सोडवावे यावर सद्गुरूंचा कायम लक्ष असतं. हे ऐकून सर्वांना आपली चूक कळते सर्वजण स्वामींची क्षमा मागतात आणि नंतर सर्वजण स्वामींचा जयजयकार करतात.
मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये असे अनेक प्रकारचे विधी नियम हे पुरातन काळापासून चालत आले आहेत त्याबदाल आम्ही तुम्हाला योग्य ती माहिती देत आहोत याबद्दल तुमचे काय मत आहे हे नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि आम्ही तुम्हाला अशीच भरपूर सारी माहिती देत राहू.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.