Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

पतीकडून या २ गोष्टी मिळत नसल्याने स्त्रिया विश्वासघात करतात..प्रत्येक पुरुषाला हे माहिती असणे गरजेचे आहे..बघा यामुळेच स्त्रिया

नमस्कार मित्रांनो,

प्रत्येकाने ही एक कहावत ऐकली असेलच की ‘ये इश्क नहीं आसान बस इतना समझ लीजे, एक आग का दरिया है और डूब के जाना है’. ही म्हण प्रेमींमध्ये खूप प्रसिद्ध आहे. हे तुम्हाला देखील माहितच आहे. आजच्या युगामध्ये, मुला-मुलींना अगदी खूप सहजपणे प्रेम मिळते. पण त्याहूनही सहज ते या प्रेमातून मुक्त होतात. लोक अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे तु’टतात.

तुम्ही अशी अनेक जो’डपी पाहिली असतील की, जी छोट्या छोट्या गोष्टींच्या करणामुळे आपल्या जो’डीदाराशी सं-बंध तो’डतात. ब्रे’कअपनंतर मुले आणि मुली दोघेही एकमेकांचे फोटो, फोन नंबर, मेसेज, ई मेल इत्यादी सर्व रा’गाच्या भरात हटवू लागतात. ब्रे’कअपनंतर त्यांना आपल्या पार्टनरची आठवण येऊ नये म्हणून ते हे करत असतात.

पण तुम्हाला हे माहित आहे का की जास्त प्रमाणात ब्रेकअप मुलींमुळे होतात ? होय मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकले आहे. जास्त ब्रेकअप होण्याचे कारण मुलीच असतात. आम्ही हे सांगत नाही, पण नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार मुलींमुळे जास्त ब्रे’कअप होत राहतात. मुली कधी आणि कोणाचा, कसा वि’श्वासघा’त करतात हे या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे.

या सर्वेक्षणानुसार मुली दोन मुख्य कारणांमुळे वि’श्वासघा’त करतात. पण मित्रांनो तुमच्या मनामध्ये असा प्रश्न देखील आला असेल की मुली असे का करतात ? बरोबर आहे मित्रांनो हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येणे साहजिकच आहे. तर मित्रांनो आज आम्ही लेखामध्ये याची २ कारणे सांगणार आहोत. मुलांच्या तुलनेत मुलींची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असल्याचेही सर्वेक्षणात म्हटले आहे.

चला तर मग जाणून घेऊया ती कोणती २ कारणे ज्यामुळे महिलांना वि’श्वासघा’त करावा लागतो. या २ कारणांमुळे महिलांची फसवणूक होते..

१) शा-रीरिकदृष्ट्या समाधानी नसल्याने :- या सर्वेक्षणानुसार ज्या महिलांना वारंवार सं भो ग करण्याची इच्छा असते. अशा महिलांची त्यांच्या जो’डीदाराची फ’सव’णूक करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. सर्वेक्षणानुसार, अशा महिला खूप धो’कादा’यक असतात आणि त्या कधीही त्यांच्या जो’डीदाराची फसवणूक करू शकतात. अशा स्त्रियांना त्यांच्या जो’डीदाराकडून शा-रीरिक सुख मिळाले नाही तरी त्यांना बाहेर आनंद मिळू शकतो.

२) जो’डीदाराकडून प्रतिसाद मिळत नाही :- जर स्त्रियांना असे वाटते की, त्यांना त्यांच्या जो’डीदाराकडून त्यांना योग्य तो स’न्मान मिळत नाही, तर त्यांनी या परिस्थितीत स्वतःला त्यांच्या जो’डीदारापासून वेगळे करण्याचा विचार करू लागतात. सर्वेक्षणात महिलांनी म्हटले आहे की, पुरुषांचे वर्तन त्यांच्यासाठी नात्यात महत्त्वाचे आहे. त्याने आपल्या जो’डीदाराला कधी फसवले आहे का ? असे विचारले असता, प्रत्येकाचे उत्तर जवळजवळ सारखेच होते. काही महिलांनी सांगितले की जर जो’डीदार काळजी घेत असेल तर फ’सव’णूक होण्याची शक्यता कमी होते.

न जुळणारी भावना:- अतिरिक्त वै-वाहिक सं’बं’ध ठेवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एकमेकांच्या भावना समजून न घेणे. जेव्हा पती पत्नीची भावना समजून घेत नसेल, तेव्हा तीला खूप वाईट वाटते. आजच्या स्त्रीला जर  तिच्या पतीकडून सन्मान मिळाला नाही तर ती बंडखोर बनते. याच परिणामामुळे ती एखाद्याच्या प्रेमात पडते ज्याला तिच्या भावना समजतात.

जेव्हा विवाहामध्ये लैं’गि’क सं’बं’ध कमी होतो किंवा ती स्त्री तिच्या पतीवर लैं’गिक अ’संतोष बाळगते तेव्हा ती पतीशी विश्वासघात करते. से-क्स ही शा-रीरिक गरज असते, जेव्हा एखादी स्त्री आपल्या पतीबरोबर समाधानी नसते तेव्हा ती अशा माणसाला शोधते जी तिची गरज भागवू शकेल. जेव्हा पती पत्नीला आपला हक्क, अधिकार आणि दर्जा देत नाही, तेव्हा ती स्त्री बंडखोर आणि निर्भय होते. अतिरिक्त वैवाहिक सं’बं’ध ठेवण्याचे हे देखील एक मोठे कारण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *