नमस्कार मित्रांनो,
माता पार्वती जेंव्हा तपश्चर्या करत होत्या तेंव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू खाली पडले त्यातून बेल वृक्षाची निर्मिती झालेली आहे. बेलाच झाड आपल्या घरासमोर लावणं शुभ आहे की अशुभ आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. बेलाच्या वृक्षामध्ये ब्रह्मा, विष्ण आणि महेश हे त्रिदेव वास करतात. बेलाच्या वृक्षाच्या मुळांमध्ये ब्रह्मदेव, मध्यमध्ये श्री हरी विष्णू आणि अग्र भागात महादेव वास करतात.
बेलाचे झाड हे प्रत्येक्ष शिव स्वरूप आहे. या झाडाचे केवळ दर्शन घेतल्याने केवळ स्पर्श केल्याने व्यक्तींचे अघोर पापातून मुक्तता होते. या झाडाच्या परिक्रमा घातल्यास सर्व तीर्थक्षेत्रात जाऊन प्रदक्षिणा घातल्या इतकं फळ आपणास प्राप्त होत. या झाडाखाली कोणत्याही प्रकारची साधना, तपश्चर्या किंवा भोजन केल्यास त्यातून मिळणार फळ हे अधिक पटीने वाढत.
ध र्म शास्त्रात असं सांगितलेलं आहे. की जी व्यक्ती केवळ 1 बेलवृक्ष लावते आणि त्याच संगोपन करते त्या व्यक्तीला 1 कोटी महादेवाचे शिवालय निर्मिती केल्या इतकं फळ प्राप्त होत. इतकं मोठं माहात्म्य या बेलाच्या झाडाचं आहे. आणि म्हणूनच आपणही आपल्या वास्तुच्या आसपास या झाडाची लागवड करू शकता. बेलाचे वृक्ष हे औ-षधी वनस्पती सुद्धा आहे.
श्रावण महिन्यात आपण हे झाड आवर्जून लावा आणि श्रावण महिन्यातच शिव लिंगावर या झाडाची बेलपत्र नक्की वाहा. श्रावण महिन्यात जी व्यक्ती बेलाचे वृक्ष लावते त्या वृक्षाचे सांभाळ करते आणि त्यावरील बेलपत्र शिव लिंगावर वाहते. त्या व्यक्तीच्या जीवनात शांती, संतती आणि संपत्ती या गोष्टी त्या व्यक्तीला प्राप्त होतात. तसेच बेलपत्र तो-डताना या वृक्षाला कोणतेही नुकसान पोहचणार नाही याची काळजी घ्या.
काहीजण झाडाचे फांदे तो ड ता त किंवा काहीजण झाड सुद्धा तो-डतात लक्षात ठेवा यामुळे वंश नष्ट होऊ शकतो. ही सर्व माहिती शास्त्र शुद्ध आहे त्यामुळे या वृक्षाची आज्ञा घेऊनच आपण बेलपत्र तोडावीत. म्हणजेच वृक्षा समोर हात जोडून दर्शन घ्या आणि मग बेलपत्र तो डू न घ्यायला हरकत नाही. वास्तुशास्त्र तसेच हिंदू ध र्म शास्त्र असं मानत की बेलाच झाड आपल्या घराच्या पाठीमागे असेल तर हे अत्यंत शुभ आहे.
मात्र काही कारणास्तव तुम्ही आपल्या वास्तुच्या पाठीमागे या वृक्षाची लागवड करू शकत नसाल. तर आशा वेळी आपल्या घरातून बाहेर पडताना आपल्या उजव्या बाजूकडे हे झाड असायला हवं. हे झाड डाव्या बाजूला लावू नये. जर हे झाड डावी कडे असेल तर आपल्या घरात पैसा तर येतो मात्र आलेला पैसा टिकत नाही. तसेच या झाडाखाली कोणत्याही प्रकारचे सांडपाणी जाणार नाही किंवा घा-णेरड्या वस्तू वृक्षाखाली जाणार नाहीत याची काळजी आपण घ्यायला हवी.
सोमवार पासून ते रविवार पर्यंत प्रत्येक वारी वेगववगळे देवता या वृक्षाखाली येऊन जप करत असतात. आणि म्हणून या ठिकाणी स्वच्छता ठेवणं अतिशय महत्वाच आहे. तर नजर दोषापासून व कोणत्याही बाधेपासून वाचवणार हे जे झाड आहे हे झाड आपण आपल्या वास्तुमध्ये नक्की लावा.