नमस्कार मित्रांनो भारतीय हिंदू संस्कृती हि पूर्ण जगामध्ये सर्व श्रेष्ठ मानली जाते. मित्रांनो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये धर्मा मध्ये अश्या काही गोष्टींचा उल्लेख केला जातो.ज्यामुळे आजही आपले जीवन जर कठीण होत असेल किंवा त्रासदायक असेल तर हे आपल्याला जीवनामध्ये मार्ग दाखवते. मित्रांनो हिंदू धर्म हा सर्व श्रेठ धर्म आहे.
मित्रांनो सध्याच्या या कालयुगामध्ये पैसा हि खूप महत्वाची बाब आहे आजकाल सर्व कामे हि पैश्यानीच पूर्ण होतात. पण खूप प्रयत्न करून ही आपल्याला धन प्राप्ती होत नसेल आणि खूप इमानदारीने काम करून ही प्रगती होत नसेल तर आपण आपल्या कोणत्या सवई चुकत आहे हे पहिले पाहिजे मित्रांनो आपल्याला आपल्या सवयी तपास करण काही चुकीच्या सवाई आपल्याला गरीब बनऊ शकतात.
मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये आई लक्ष्मीची पूजा हि रोज सायंकाळी केली पाहिजे. या मुळे आपल्या घरी पैसे येतो सकाळ संध्याकाळ आपण देवापुढे तुपाचा दिवा लावला पाहिजे पुरातन काळापासून आपण घरी येणाऱ्या पाहुण्यांना आपण देव त्यांचे योग्य आदर केल्याने घर प्रसन्न राहते ग्रहांची अवकृपा टाळण्यासाठी मदत होते.
मित्रांनो आपल्या घरामध्ये मध ठेवणे चांगले असते या मुळे घरात सकारात्मक वातावरण राहते पण मध नेहमी स्वछ आणि उजेड असणाऱ्या जागी ठेवा.आई लक्ष्मीची पूजा रोज करावी १ दिवस करता व १ दिवस नाही असा खंड पडला कामानये याच्या मुले आपणास देवीची पूजा करून ही लवकर आशीर्वाद मिळणार नाही
मित्रांनो आपल्या घरामध्ये बाहेरून प्रवेश करताना आपण नेहमी आपली चपले ही बाहेरच काढली पाहिजे यामुळे बाहेरून आपल्या सोबत एनाऱ्या नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर राहतात.घरात पूजा करताना नेहमी अगरबत्ती लावावी करण शास्त्र असा सांगता की ज्या घरात वातावरण सुगंधी असते त्या घरात दिव्य शक्ती वास करते.
मित्रांनो अश्या प्रकारे तुम्ही वरील उपाय करून नक्कीच तुम्ही तुमचे दारिद्र हे दूर करू शकता. वरील सांगितले गेलेले उपाय हे तुम्हाला रोज करायचे आहे.असे केल्याने तुमचे दारिद्य देखील दूर होईल आणि तुमची आई लाक्ष्मिवरची श्रद्धा देखील वाढेल
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.