तुमच्या आयुष्यात जर चारही बाजूने तुम्हाला अडचणी आल्या असतील तर तुम्ही एक सोपा तोडगा करू शकता. या तोडग्याने काही वेळातच तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि ज्याही अडचणी आहेत ते दूर गेलेल्या वाटतील. हा चमत्कारी उपाय आहे. चमत्कारी तोडगा आहे तुम्ही जर हा केला तर नक्कीच काहीना काही फरक तुम्हाला नक्की जाणवेल.
आपल्या आयुष्यात अडचणी लागोपाठ सुरू असतात एक गेली की दुसरी,दुसरी गेली तिसरी अश्या अडचणी येतच असतात मग तो माणून गरीब असुद्या श्रीमंत असुद्या अडचणी येतच असतात. परिवाराच्या अडचणी नौकरी,व्यवसायाच्या अडचणी बऱ्याच अडचणी सुरू असतात.
पण अश्या जेव्हा अडचणी येतात आणि खूप जास्त येतात चारही बाजूनी अडचणी येतात माणूस फसलेला असतो त्याला उत्तर मिळत नाही काहीही मार्ग मिळत नाही त्यावेळेस त्यांनी हा तोडगा करायचा जेव्हाही तुम्हाला असे वाटेल चारही बाजूनी तुम्हाला अडचणींनी घेरल.
तेव्हा तुम्ही सरळ स्वामींच्या फोटो समोर स्वामींच्या मूर्ती समोर जाऊन बसा वेळ कोणतीही असुद्या दिवस कोणताही असुद्या तुम्ही फक्त स्वामींच्या मूर्ती जवळ जाऊन बसा ती रात्रीची वेळ असेल सकाळची वेळ असेल किंवा मध्यरात्रीची वेळ असेल एक अगरबत्ती लावून.
स्वामीं समोर बसा आणि हात जोडून स्वामींना ज्याही अडचणी आल्या आहेत ते सविस्तर सांगा अस सांगा की स्वामी साक्षात तिथे बसून ऐकत आहेत असे सांगा आणि स्वामींना प्रार्थना करा विनवणी करा की आम्हाला या अडचणीतून लवकरात लवकर बाहेर काढा.
तुम्हाला एवढा हा एक उपाय करायचा आहे तुम्हाला एवढ सांगायचा आहे स्वामींना आणि तिथेच ध्यानस्थ व्हायच आहे म्हणजे डोळे बंद करायचे शरीर स्रीर ठेवायचे मनातून सगळे विचार बाहेर काढायचे आणि फक्त शांत मनानी श्री स्वामी समर्थ येवढ नामस्मरण तुम्हाला जेवढा वेळ बसता येईल तेवढा वेळ बसून करा
. मग तिथून उठून तुम्हाला जे काम असेल ते काम करू शकतात पण जेव्हाही चारही बाजूने तुम्हाला अडचणी येतील तेव्हा हा तोडगा करून बगा याने भरपूर लाभ होईल.
असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.